धक्कादायक! राज्यात 39 दिवसांत महिलांसह 58 तरुणी गायब
Team Lokshahi

धक्कादायक! राज्यात 39 दिवसांत महिलांसह 58 तरुणी गायब

मनसे सरचिटणीस शालीणी ठाकरे यांचा राज्यसरकारला सवाल
Published by :
shweta walge

महाराष्ट्रात एकीकडे महिलां सुरक्षिततेचा प्रश्न एैरणीवर असताना महाराष्ट्रातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनसे सरचिटणीस शालीणी ठाकरे यांनी राज्यसरकारला महिलां सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. शालीणी ठाकरे यांनी आपल्या ट्वीटर अकांउटवर राज्यसरकाला प्रश्न विचारला आहे.

शालीणी ठाकरे यांच ट्वीट

'महाराष्ट्रातून महिला गायब होण्याचे प्रमाण वाढतच आहे पण कोणालाही त्याचे काही पडलेले नाही.महिला गायब होण्यामागे कोणते रॅकेट तर नाही ना.याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,गायब झालेल्या महिलांना त्यांच्या घरी पुन्हा सुखरूप पोहचवणे ही सरकारची,पोलिसांची जबाबदारी आहे,हे विसरून चालणार नाही'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com