'आज मी मन की नाहीतर जन की बात ऐकायला आलो आहे' ; उद्धव ठाकरे यांनी साधला बारसूतील ग्रामस्थांशी संवाद
Admin

'आज मी मन की नाहीतर जन की बात ऐकायला आलो आहे' ; उद्धव ठाकरे यांनी साधला बारसूतील ग्रामस्थांशी संवाद

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोकणातील बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप - प्रत्यारोप होत आहेत. उद्धव ठाकरे बारसूमध्ये दाखल झाले असून ते ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख. रिफानरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा त्यांनी घाट घातला आहे. सरकारने या स्थानिकांशी संवाद साधावा. लोकांना रिफायनरी नको असेल तर रिफायनरी नको करु. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही. वाईट प्रकल्प कोकणात नको. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com