Nitesh Rane: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांच्या अटकेचा डाव रचण्यात आल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
वारकरी आणि पोलिसांमधील झटापटाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.