आज श्रावणातला पहिला सोमवार आणि याच निमित्त शिवालय भाविकांनी गजबजून गेली आहेत. बीडच्या परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर भाविकांसाठी सकाळी पाच वाजता खुले करण्यात आले.
५०० वर्षांची प्रतीक्षा संपली आणि रामलल्ला अयोध्येत पुन्हा एकदा विराजमान झाले. ही देशासाठी सर्वात मोठी गौरवाची गोष्ट आहे, असं मोठं विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.
भारताचा तिरंगा काश्मीरच्या आकाशात फडकवण्याचं काम मोदींनी केलं आहे, असं मोठं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा धुळ्यात सुभाष भामरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
अबूधाबीत बीएपीएस हिंदू मंदिराचे लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. येथे २६ लाख भारतीय राहतात, जे तेथील लोकसंख्येच्या जवळजवळ ३० टक्के आहेत. अरब अमिराती सरकारने अबुधाबीमध्ये मंदिर बांधण्यासाठी २० सहस्र चौरस ...
राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराचे राष्ट्रीय मंदिर असे वर्णन केले आहे.