रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांची नियुक्ती केल्याने शिवसैनिक संतप्त; मुंबई गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक रोखली.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबंरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच समीर वानखेडे करणार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखे ...