मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत सर्व पक्ष व्यस्त असताना, आता ठाण्यातही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, मुंबईनंतर ठाण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
MahaVikas Aghadi: महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद उफाळला आहे. दोन माजी नगरसेवक अवघ्या २४ तासांत शिवसेना सोडून भाजपात दाखल झाले आहेत.
आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. यावेळी अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाणांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.