भारताने सिंधू जल करारावर घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे धाव घेत भारताला करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. ...
भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर पाकिसातानला इशारा दिला होता. आता पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) अंतिम सामना रंगणार आहे. या कपविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये यंदा कोणताही जल्लोष दिसला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारकडे सर्वांनीच हा सामना न ...
पाकिस्तान नेहमी भारताविरोधात काही ना काही खुरापत करताना दिसतो. मात्र यावेळी पाकिस्तानी आर्मीने मोठी चूक केली आहे. पाकिस्तान आर्मीने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला.