भारताचे जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या एका वक्तव्यानंतर पाकिसातानला इशारा दिला होता. आता पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) अंतिम सामना रंगणार आहे. या कपविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये यंदा कोणताही जल्लोष दिसला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारकडे सर्वांनीच हा सामना न ...
पाकिस्तान नेहमी भारताविरोधात काही ना काही खुरापत करताना दिसतो. मात्र यावेळी पाकिस्तानी आर्मीने मोठी चूक केली आहे. पाकिस्तान आर्मीने स्वतःच्याच नागरिकांवर एअर स्ट्राइक केला.
भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघातील खेळाडूंचा माजोरडेपणा पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी केलेल्या कृतीमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच राग उफाळून आला आहे.