मुंबईतील बांधकामांमुळे वाढणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी कठोर नियम जाहीर केले होते. प्रत्येक बांधकामस्थळी हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर आणि माहिती दाखवणारे फलक लावणे बंधनक ...
देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भाग अक्षरशः धुराच्या विळख्यात सापडले आहेत.
Bhima River Pollution: महाराष्ट्राच्या मध्य भागातून वाहणारी भीमा नदी एकेकाळी जीवन देणारी होती. शेती, पाणी, जनावरं, मासेमारी आणि निसर्ग यांचा आधार असलेली ही नदी आज मात्र गंभीर संकटात सापडली आहे.