पावसाबरोबरच, परिसरातील धरणांमधून पाणी सोडण्याचे काम सुरू आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी नद्यांकडे सोडले जात आहे.
भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे, (Rain Alert) एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे असे दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे दे ...
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परिवर्तित झाला असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) नऊ राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.
राज्यात पावसाचा हाहाकार बघायला मिळत आहे. (Maharashtra Rain Update) अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतांचे रूपांतर तळ्यात झालंय.
भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक ...