Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले.
BMC Election 2026: राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संतप्त सवाल उपस्थित केला. बीएमसी निवडणुकीत पाडू यंत्रावर आणि मतदान दिवशी ५ वाजेपर्यंत उमेदवार-मतदार भेटीवर त्यांनी गंभीर टीका केली.
उद्योगवाढीला विरोध नाही, मात्र देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर एका व्यक्तीची मक्तेदारी निर्माण होणे हे अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
Mumbai Airport Garba: राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत मुंबई विमानतळावरील गरब्यावर टीका केली. फक्त ढोल-लेझीम वाजवावे, मराठी संस्कृती पुसली जाऊ नये असे आवाहन केले.