Maharashtra Politics: बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले.
BMC Election 2026: राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संतप्त सवाल उपस्थित केला. बीएमसी निवडणुकीत पाडू यंत्रावर आणि मतदान दिवशी ५ वाजेपर्यंत उमेदवार-मतदार भेटीवर त्यांनी गंभीर टीका केली.
उद्योगवाढीला विरोध नाही, मात्र देशाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर एका व्यक्तीची मक्तेदारी निर्माण होणे हे अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.