चेन्नई सुपर किंग्जने रविवारी वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. पण माजी कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कारनामा केला आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं.
भारत आणि इंग्लंड सामना सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारे दृश्य दिसले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला.
भारताचा फलंदाज विराट कोहलीला गेल्या काही काळापासून धावा काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागते आहे. २०१९नंतर कोहलीने एकही शतक केलेले नाही आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतसुद्धा तो अपयशी ठरला. ...