आज पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी सलामीचे ध्येय आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी भारताला साधारण १६ ट्वेन्टी-२० स ...
प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकात 308 धावा केल्या. विजयासाठी वेस्ट इंडीजला 50 षटकात 309 धावांचे आव्हान होते. त्या प्रत्युत्तर देतांना वेस्ट इंडीज 50 षटकात 6 गडी गमावून 305 धावाच करु शकले.