हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, आणि त्याचा राज्यावर मोठा परिणाम झाला.
मागील अनेक दिवसांपासून पावसाने थांबायचं काही नावंच घेतलं नसल्याचं पाहायला मिळालं. नवरात्र, दसरा अन् आता दिवाळीतही जोरदार पाऊस बरसत आहे. पुढील काही दिवस पावसाचे ढग राज्यावर कायम असणार हे स्पष्ट आहे.
दोनवडे ते बालिंगे हे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील अंतर म्हणजे नुसता धुरळाच आहे. नुकताच मान्सून संपला आहे. वादळी पाऊस सुरू आहे. आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार ...
ठाण्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी पुढील ४८ तासांकरिता 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जार ...
अवकाळी पावसाने राज्यात मान्सून परतला असला तरी पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पुढील काही दिवस पावसाचा अ ...