राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सकाळी गारवा, दुपारी उकाडा आणि सायंकाळी ढगाळ वातावरण—अशा बदलत्या परिस्थितीत आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली ...
थंडी कमी होईल अशी आशा असतानाच हवामान खात्याने पुन्हा सावधगिरीचा इशारा दिला आहे. 22 ते 25जानेवारीदरम्यान देशातील काही भागांत पाऊस, वादळ आणि जोरदार वारे जाणवण्याची शक्यता आहे.
Heavy Rain Alert : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमान घसरत असून पुढील काही दिवस थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Indian Weather: २४, २५ आणि २६ डिसेंबरला राज्यासह अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा जारी झाला आहे. महाराष्ट्रात थंडीचा प्रचंड प्रभाव जाणवत असून तापमान विक्रम मोडीत काढत आहे.