IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Published by :
Vikrant Shinde

भारत विरूद्ध वेस्ट इंडीज तीसरा 20-20 सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला असून वेस्ट इंडीजच्या संघाने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेत भारत विजयी:
भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com