Nawab Malik: नवाब मलिकांच्या निमित्ताने अजितदादा-फडणवीस संघर्ष चव्हाट्यावर

नवाब मलिकांच्या निमित्तानं अजितदादा-फडणवीस संघर्ष चव्हाट्यावर आलेलं आहे. मलिक विरोधाच्या जाहीर पत्रामुळं संघर्ष उघड झालेलं आहे.
Published by :
Team Lokshahi

नवाब मलिकांच्या निमित्तानं अजितदादा-फडणवीस संघर्ष चव्हाट्यावर आलेलं आहे. मलिक विरोधाच्या जाहीर पत्रामुळं संघर्ष उघड झालेलं आहे. मलिकांसाठी जाहीर पत्र लिहण्याची गरज काय होती? असा सवाल केला जात आहे. फडणवीसांचं जाहीर पत्र अजितदादांच्या कोंडीसाठी? असा पलटवार जयंत पाटलांनी केला आहे. जयंत पाटील यांनी पत्र प्रपंचावर बोट ठेवलं आहे. नवाब मलिकांच्या निमित्ताने अजित दादा आणि फडणवीस हा संघर्ष चव्हाट्यावर आलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com