Bachchu Kadu: "फडणवीस घात करतील असं वाटत नाही, जरांगेंनी टोकाची भूमिका घेऊ नये"

आमदार बच्चू कडू यांच मनोज जरांगे यांना आवाहन केलं आहे. जरांगे पाटील यांनी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये त्यांनी मुंबईत जाऊ नये.
Published by :
Team Lokshahi

आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना आवाहन केलं आहे. जरांगे पाटील यांनी एकदम टोकाची भूमिका घेऊ नये, त्यांनी मुंबईत जाऊ नये. प्रचंड मेहनत त्यांनी आंदोलनासाठी केली, लोकांचा विश्वस आहे. काही शक्ती असतात, ज्या आंदोलन भरकटळल पाहिजे म्हणून काम करतात, त्याला आपण बळी पडू नये. मुंबईला जाण्याचा निर्णय त्यांनी मागे घ्यावं अस माझं मत आहे. मी जरांगे यांच्या सोबत आहे पण त्यांनी सागर बंगल्यावर जाऊ नये. देवेंद्र फडणवीस घात करतील असं मला वाटत नाही, असं आमदार बच्चू कडू म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com