Bharat Jodo Yatra: 10 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात, समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 10 मार्चला महाराष्ट्रामध्ये येत आहे. 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे. काँग्रेस लोकसभा निवडणुकीचे रणशिंग या सभेतून फुंकणार आहे.

नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांतून प्रवेश करून 13 किंवा 14 तारखेला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यात्रेच्या समारोपाची मोठी सभा मुंबईत होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com