Jalgaon : आधी दुष्काळ व आता अवकाळी पावसामुळे गुरांच्या चाऱ्याचे मोठे नुकसान

जळगाव जिल्ह्यात आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती.
Published by :
Team Lokshahi

जळगाव जिल्ह्यात आधी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातच काही प्रमाणात निघालेला चारा हा देखील अवकाळी पावसामुळे भिजल्याने चारा कुजून खराब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चारा टंचाईची भीषण समस्या शेतकऱ्यांसमोर उभी असून राज्य सरकारने चारा टंचाईवर उपाय काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com