Jayakwadi Water Problem : जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला; जायकवाडीत पाणी न सोडल्यास आंदोलन

मराठवाड्याचा पाणीप्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला आहे.
Published by  :
Team Lokshahi

मराठवाड्याचा पाणीप्रश्न गंभीर पातळीवर पोहोचला आहे. जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला आहे. जायकवाडीत पाणी न सोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील 1 हजार गावं पाण्यासाठी निर्वाणीवर आलेली आहे. पावसाअभावी मराठवाड्यात पाणीबाणी निर्माण झालेली आहे. हिवाळ्यात 1245 गावांत पाणीटंचाई जाणवतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com