Nilesh Rane : महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्पाबाबत निलेश राणे यांनी केला 'हा' दावा

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उध्दव ठाकरे यांचे सरकार पाडले होते. आमदार खासदार फोडले गेले, मुंबई आणि महाराष्ट्राची लूट करता यावी', असे खासदार संजय राऊत यांनी सरकारला टोला लगावला आहे. तर 'दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प अजून रद्द झालेला नाही', असा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केले आहे. देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे, तिथे हा प्रकल्प होऊ शकतो. प्रकल्प रद्द झाला आणि गुजरातला गेला ही गोष्ट खोटी आहे', असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com