उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. Sachin Ombase यांचे नागरिकांना आवाहन

डॉ. सचिन ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
Published by :
Team Lokshahi

आंदोलनाला कोणताही हिंसक वळण लागणार नाही यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेलं आहे. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचं पाहायला मिळालेलं होतं. बस जाळण्यात आलेली होती, ट्रकला सुद्धा आग लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकार्यांनी हे आवाहन सगळ्यांना केल्याचं पाहायला मिळतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com