Koyna Dam Water Issue : कोयनेच्या पाण्यावरून राजकारण तापलं

कोयनेच्या पाण्यावरून राजकारण तापलं आहे. जिल्ह्यांला वेठीस धरणारे राजकारण खपवून घेणार नाही.
Published by :
Team Lokshahi

कोयनेच्या पाण्यावरून राजकारण तापलं आहे. जिल्ह्यांला वेठीस धरणारे राजकारण खपवून घेणार नाही. अनिल बाबरांच्या टीकेला संजयकाका पाटलांचं प्रत्युत्तर दिलं आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांनी हक्काच पाणी मिळवण्यासाठी जिल्ह्याच्या अस्मितेसोबत सांगली जिल्ह्याला गुलाम समजणाऱ्या मंत्र्यांसोबत ते स्पष्ट करावं अशा शब्दामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी अनिल बाबर यांच्या टीकेचं समाचार घेतला आहे. कोयनेतून पाणी सोडणाऱ्यावरुन राजकारण किती विकृत पद्धतीने केलं जातयं यावर आमचा आक्षेप आहे, असं ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com