बातमी बळीराजाची

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून करण्यात आला 'हा' बदल

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याला आता वैयक्तिक ऐवजी सामूहिक कांदा चाळ अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाला मात्र शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे वैयक्तिक कांदाचाळ बांधणाऱ्याला अनुदान मिळणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आधीच अनेक शेतकऱ्यांचे कांदा चाळ बांधण्यासाठीचे अर्ज कृषी विभागाकडे प्रलंबित आहेत.

यातच आता या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करण्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Disha Salian Case: 'उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी...'; ठाकरे गटाचा पुन्हा हल्लाबोल म्हणाले...

SEBI Highest Penalty : आतापर्यंतची सर्वाधिक SEBI नं जेन स्ट्रीट ग्रुपला 4,843 कोटी रुपयांचा दंड ठोठावला

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं