बातमी बळीराजाची

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून करण्यात आला 'हा' बदल

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कांदा चाळ अनुदान धोरणात शासनाकडून बदल करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्याला आता वैयक्तिक ऐवजी सामूहिक कांदा चाळ अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाला मात्र शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे वैयक्तिक कांदाचाळ बांधणाऱ्याला अनुदान मिळणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आधीच अनेक शेतकऱ्यांचे कांदा चाळ बांधण्यासाठीचे अर्ज कृषी विभागाकडे प्रलंबित आहेत.

यातच आता या निर्णयाला शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा साठवणूक करण्यावर याचा परिणाम होऊ शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा