Bacchu Kadu 
Vidhansabha Election

Bacchu Kadu : आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

  • बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा

  • परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजयी होतील

काल विधानसभा निवडणुकासाठी मतदान पार पडलं. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मतदानाचा खेळ संपला आता कागदाचा खेळ सुरु झालेला आहे. मला मतदारांवर विश्वास आहे.

ही निवडणूक आम्ही सहज जिंकणार आहोत. राज्यात आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लहान पक्ष आणि अपक्ष ठरवणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा.

यासोबतच ते म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीचे 15ते 20 आमदार विजयी होतील. आम्ही कोणाला पाठींबा देणार नाही तर आम्ही ठरवू कोणाचा पाठींबा घ्यायचा. आमचे सरकार स्थापन करण्यासाठी. असे बच्चू कडू म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक