Bacchu Kadu 
Vidhansabha Election

Bacchu Kadu : आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • आमच्या शिवाय राज्यात सरकार बसणार नाही

  • बच्चू कडूंचा सरकार स्थापनेबाबत मोठा दावा

  • परिवर्तन महाशक्तीचे 15 ते 20 उमेदवार विजयी होतील

काल विधानसभा निवडणुकासाठी मतदान पार पडलं. आता 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, मतदानाचा खेळ संपला आता कागदाचा खेळ सुरु झालेला आहे. मला मतदारांवर विश्वास आहे.

ही निवडणूक आम्ही सहज जिंकणार आहोत. राज्यात आमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही. आम्ही लहान पक्ष आणि अपक्ष ठरवणार आहे कोणाला पाठिंबा द्यायचा.

यासोबतच ते म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीचे 15ते 20 आमदार विजयी होतील. आम्ही कोणाला पाठींबा देणार नाही तर आम्ही ठरवू कोणाचा पाठींबा घ्यायचा. आमचे सरकार स्थापन करण्यासाठी. असे बच्चू कडू म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा