Headline

राज्यात पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा

Published by : Lokshahi News

गेल्या आठ दिवसापासून राज्यामध्ये विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, मका, कपाशी, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र 65 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय अधिका-यांना पंचनाम्याचे आदेश दिले जात नाही तरीही मागील सात ते आठ दिवसात राज्यात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रशासनाने तात्काळ पंचनाम्याचे करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पंचनाम्याची मागणी केली आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली