देश-विदेश

Air India Plane Crash : विमान अपघातानंतर Tata Group ची मोठी घोषणा, मृतांच्या कुटुंबीयांना 1 कोटींची मदत

टाटा समूहाची विमान अपघातानंतर तातडीची मदत घोषणा

Published by : Shamal Sawant

गुरुवारी अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडिया चर्चेत आहे. एअर इंडिया ही टाटा समूहाची मालकीची आहे. या अपघातानंतर लोकांच्या मनात टाटा समूहाच्या विमानांबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. अहमदाबादमध्ये झालेल्या या अपघातात 242 जण प्रवास करत होते, त्यापैकी सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याही या अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

एअर इंडियाची मूळ कंपनी टाटा ग्रुपने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्चही आम्ही उचलू असे ग्रुपने म्हटले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी या अपघाताबाबत म्हटले आहे की त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत देण्यात यावी.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!