देश-विदेश

Operation Sindoor : एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार; पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त

ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार

Published by : Prachi Nate

पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचं भारताने आधीच स्पष्ट केल आहे.

आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केलं आहे. तसेच चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं जेएफ 17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती आहे. एअर स्ट्राईकमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा