देश-विदेश

Operation Sindoor : एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार; पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त

ऑपरेशन सिंदूर: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, एअर स्ट्राईकमध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार

Published by : Prachi Nate

पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचं भारताने आधीच स्पष्ट केल आहे.

आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केलं आहे. तसेच चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं जेएफ 17 लढाऊ विमान पाडल्याची माहिती आहे. एअर स्ट्राईकमध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

image

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Tatkare On Rohit Pawar : "भाजपचा व्हायरस तुमच्याही पक्षाला लागलाय" रोहित पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तटकरेंच प्रत्युत्तर काय?

Ganesh Naik On Eknath Shinde : "कमावलेलं टिकवता आलं पाहिजे" वनमंत्री गणेश नाईकांचा शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

Asia Cup 2025 : आशिया चषकासाठी कर्णधार जाहीर! कॅप्टन म्हणून गिलवर शिक्का की यादवला संधी? BCCI कडून महत्त्वाची माहिती

Border 2 Sunny Deol : देशभक्तीने भरलेलं ‘बॉर्डर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! पोस्टर पाहूनच अंगावर येईल काटा