देश-विदेश

Pakistan Begging : पाकड्यांनी मागितली भीक ; मात्र तरीही युद्धाची मस्ती जाईना

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील 15 शहरांवर निशाणा साधला आहे.

Published by : Shamal Sawant

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर' सुरु केले. यामध्ये भारताने पाकिस्तानला सळो की पळो करुन सोडले आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानातील 15 शहरांवर निशाणा साधला आहे. अशातच आता भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने इतर देशांकडे भीक मागण्यास सुरुवात केली आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान युद्धामध्ये अधिक काळ तग धरु शकेल याचीदेखील शक्यता खूप कमी दिसून येत आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा शेअरमार्केटदेखील कोसळले आहे. त्याचप्रमाणे आता पाकिस्तानने कर्ज मागितले असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने आमचं मोठा नुकसान केले आहे. त्यामुळे आगाऊ कर्ज देण्याची मागणी पाकिस्तानने शेअर मार्केट कोसळल्याचे सांगितले आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले आहोत. त्यामुळे आनंतराष्ट्रीय मित्रदेशांनी मदत करावी, आशा प्रकारचे ट्वीट पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने ट्विट केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित