देश-विदेश

आयआयटी बाबाला जयपूरमधून अटक, तात्काळ जामीनही मंजूर, कारण...

मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

Published by : Team Lokshahi

महाकुंभ मेळ्यामुळे आयआयटी बाबा उर्फ अभय सिंह चांगलाच चर्चेत आला. त्यानंतर त्याने भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या सामान्यामध्ये भारताचा पराभव होणार असेही म्हंटले होते. त्याच्या या व्यक्तव्यानंतर त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

आयआयटी बाबाजवळ गांजा आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक कायद्याअंतर्गत आयआयटी बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बाबाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे गांज्याबद्दल चौकशीदेखील केली त्यावेळी त्याने हा प्रसाद असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, "मी अघोरी बाबा आहे. परंपरेनुसार आम्ही गांजाचे सेवन करु शकतो".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा