देश-विदेश

Pahalgam Attack : पाकिस्तान घाबरला ! रेशन दुकानांसामोर नागरिकांच्या लांबच् लांब रांगा, परिस्थिती बिकट

कराचीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Published by : Shamal Sawant

पाकिस्तानमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानंतर अनेकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. मात्र आता पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. कराचीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच काही भागांमध्ये 12 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना दोन महिन्यांसाठचा अन्नसाठा करण्याचे निर्देश दिले आहेत. वृत्तानुसार, पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी विधानसभेत सांगितले की 13 मतदारसंघांमध्ये दोन महिन्यांसाठी अन्नसाठा साठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा