Budget 2022

”केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा”

Published by : Lokshahi News

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची प्रतिक्रीया शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. तसेच केंद्राने याचा पुनश्च विचार करावा, असे अजित नवले म्हणाले आहेत.

आधार भावाच संरक्षण शेतकऱ्यांना मिळाव ही मागणी शेतकऱ्यांची होती. दिल्लीत यासाठीच वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असुन आधार भावाचे लाभार्थी हे खुपच कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले असल्याचे अजित नवले म्हणालेत.

केंद्राने याचा पुनश्च विचार करावा तसेच पिक विम्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मत अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा