Budget 2022

”केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा”

Published by : Lokshahi News

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची प्रतिक्रीया शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. तसेच केंद्राने याचा पुनश्च विचार करावा, असे अजित नवले म्हणाले आहेत.

आधार भावाच संरक्षण शेतकऱ्यांना मिळाव ही मागणी शेतकऱ्यांची होती. दिल्लीत यासाठीच वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असुन आधार भावाचे लाभार्थी हे खुपच कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले असल्याचे अजित नवले म्हणालेत.

केंद्राने याचा पुनश्च विचार करावा तसेच पिक विम्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मत अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली