Budget 2022

”केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची मोठी निराशा”

Published by : Lokshahi News

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांची मोठी निराशा झाल्याची प्रतिक्रीया शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. तसेच केंद्राने याचा पुनश्च विचार करावा, असे अजित नवले म्हणाले आहेत.

आधार भावाच संरक्षण शेतकऱ्यांना मिळाव ही मागणी शेतकऱ्यांची होती. दिल्लीत यासाठीच वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली असुन आधार भावाचे लाभार्थी हे खुपच कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले असल्याचे अजित नवले म्हणालेत.

केंद्राने याचा पुनश्च विचार करावा तसेच पिक विम्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे असे मत अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?