Vidhansabha Election

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

  • आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

  • 6 गावातील 1 हजार 300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

सूरज दहाट, अमरावती

मेळघाटमधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून 6 गावातील 1 हजार 300 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप असून मूलभूत सुविधा, पाणी, रोड, वीज नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर, आरोग्य सेवा मिळत नाही, पिण्याचे पाणी नियमितपणे नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा