Vidhansabha Election

मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मेळघाटातील 6 गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

  • आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार

  • 6 गावातील 1 हजार 300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार

सूरज दहाट, अमरावती

मेळघाटमधील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या सहा गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून 6 गावातील 1 हजार 300 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.

केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा त्यांचा आरोप असून मूलभूत सुविधा, पाणी, रोड, वीज नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर, आरोग्य सेवा मिळत नाही, पिण्याचे पाणी नियमितपणे नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis : Almatti Dam : 'कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये'; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

India : अमेरिकेकडून भारतावर 25% टॅरिफ; केंद्र सरकारची भूमिका काय?

Latest Marathi News Update live : अनिल अंबानींना ईडीचं समन्स

Saamana Editorial : 'ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर एकीकडे झुकणार नाही असे म्हणायचे आणि दुसरीकडे...' सामनातून टीका