आरोग्य मंत्रा

Summer Tips : तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात थंड पाणी पिता का? जाणून घ्या...

उन्हाळ्यात थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या आणि आरोग्यदायी पर्याय शोधा.

Published by : Team Lokshahi

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

पाणी म्हणजे जीवन असते. आपण पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही. पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावे. आरोग्याबाबत जागरुक असणाऱ्या लोकांना नेहमी हा प्रश्न पडतो की, पाणी गरम प्यावे की थंड प्यावे? विशेषतः उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक अवघड होतो. सध्या घराघरात वॉटर प्युरिफायर ( Water Purifiers) किंवा फिल्टर (Water Filter) बसवलेला असतो. त्यामुळे फिल्टरची सर्व्हिसिंग एकदा केली म्हणजे फिल्टर स्वच्छ होतो असा आपला समज आहे. फिल्टरचे काम फक्त पाणी गाळण्याचे असल्याने ते पाणी स्वच्छ करत नाही. त्याच्यासाठी पाणी गरम करुनच प्यावे लागते.

पाणी गरम का करावे?

स्वयंपाक करताना भाजी, खिचडी, आमटी वैगेरे शिजवताना आणखीन पाणी टाकण्याची गरज पडते. त्यावेळेस आपण नळाचं थंड पाणी टाकत नाही तर, उकळत गरम पाणी टाकतो. कारण त्यामुळे भाजी छान शिजते त्याचबरोबर भाजीची चव अजून वाढते. मात्र आपण थंड पाणी पितो. पाणी नेहमी 20- 25 मिनिट उकळल्यानंतर पिण्यायोग झाल्यानंतर प्यायल्यास अन्न लवकर पचते. अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू