Headline

भाज्यांच्या किमतीत वाढ; टोमॅटो 80 रुपये किलो

Published by : Lokshahi News

मुंबईत भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भाज्यांची लागवड खराब झाली आहे. बाजारात भाज्या कमी येत असल्यामुळे त्यांच्या किंमती देखील वाढत आहेत. टोमॅटोची किंमत देखील वाढली आहे.

टोमॅटो पूर्वी २० रुपये किलो होता. आज मुंबईत ८० रुपये किलो मिळत आहे. जिथे आधी कांदा ३० रुपये किलो होता. तो आता ५५ रुपये किलो झाला आहे. अशाप्रकारे प्रत्येक भाजी ३० ते ४० रुपये प्रति किलोने महाग झाली.

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. या बाजारातून मुंबई आणि आसपासच्या भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. वाशीच्या घाऊक बाजारात भाजीपाला खूप महाग आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला दुप्पट ते तिप्पट दरात उपलब्ध होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे भाज्यांची वाहतूक महाग झाली आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला महाग विकावा लागत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
20/10/2021अहमदनगरउन्हाळीक्विंटल150320038003150
20/10/2021जळगावलालक्विंटल25250025002500
20/10/2021मंबईक्विंटल10904250037003100
20/10/2021नागपूरलालक्विंटल1200250035003250
20/10/2021नागपूरपांढराक्विंटल1000250035003250
20/10/2021नाशिकउन्हाळीक्विंटल4201076433072557
20/10/2021पुणेक्विंटल1000200035003000
20/10/2021पुणेलोकलक्विंटल13887195032502600
20/10/2021साताराक्विंटल86150035002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)71615

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...