१३ एप्रिल दुपारी १२.०० वा पासुन ते १४ एप्रिल रोजी रात्री १२ पर्यंत रस्ते वाहतुकीत बदल असणार आहेत अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
महापालिकेने कठोर पाऊल उचलले असले तरी टँकरचालक मात्र संपवर ठाम. मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक होणार