महाराष्ट्र

मुंबईत 10 टक्के पाणीकपात; सातही धरणांतील जलसाठा 6 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील जलसाठा ६ टक्क्यांवर आला आहे. ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

मुंबईत 5टक्के पाणी कपात करण्यात आली होती. आता बुधवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा