महाराष्ट्र

हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडले; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Published by : Lokshahi News

मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हातनूर धरणाचे आज सकाळी बारा दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले होते. मात्र पूर्णा नदीतून हतनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी सात वाजता हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 34785 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदीत काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा