महाराष्ट्र

माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तूटला

Published by : Lokshahi News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटल्याची घटना घडली आहे. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

कुडाळ माणगाव खो-यातील निर्मला नदीला पुर आला आहे.त्यामुळे आंबेरी पुलावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे माणगाव खो-यातील पुढील 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे. जिल्ह्यात ठीकठीकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते बंद झाले असून नागरीकांचा खोळंबा झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदाश्रमात दाखल

Reimagining EV Ownership : टाटा मोटर्सकडून Curvv EV आणि Nexon EV 45kWh साठी आजीवन HV बॅटरी वॉरंटीची घोषणा

Radhika Yadav : धक्कादायक! 'रील' बनवल्याच्या रागातून वडिलांनी घातल्या मुलीला गोळ्या; राज्यस्तरीय टेनिसपटूनं गमावला जीव

Sahyadri Hospital : सह्याद्री ग्रुपचा ताबा मणिपाल कंपनीकडे; तब्बल 6 हजार 400 कोटींचा करार