महाराष्ट्र

माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तूटला

Published by : Lokshahi News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटल्याची घटना घडली आहे. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

कुडाळ माणगाव खो-यातील निर्मला नदीला पुर आला आहे.त्यामुळे आंबेरी पुलावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे माणगाव खो-यातील पुढील 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे. जिल्ह्यात ठीकठीकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते बंद झाले असून नागरीकांचा खोळंबा झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ