महाराष्ट्र

तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ६५ जणांची केली फसवणूक

Published by : Lokshahi News

तरुणांना सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून आर्णी शहरातील १८ तर यवतमाळ मधील ४७ असे एकुण ६५ जणांना गंडा घातल्याचा प्रकार घडकीस आलाय. दरम्यान आर्णी आणि यवतमाळ येथील एकूण ६५ जणांची फसवणुक करून लाखो रूपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.

एस.आय. एस. सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळणाऱ्या प्रकाश उर्फ जगदीश राठोड याच्याविरुद्ध आर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अजय दिगंबर ठाकरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे लाखो तरूण बेरोजगार असून ते नोकरीच्या शोधात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक