महाराष्ट्र

तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ६५ जणांची केली फसवणूक

Published by : Lokshahi News

तरुणांना सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून आर्णी शहरातील १८ तर यवतमाळ मधील ४७ असे एकुण ६५ जणांना गंडा घातल्याचा प्रकार घडकीस आलाय. दरम्यान आर्णी आणि यवतमाळ येथील एकूण ६५ जणांची फसवणुक करून लाखो रूपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे.

एस.आय. एस. सिक्युरिटी कंपनीमध्ये नोकरी लावून देण्यासाठी बेरोजगार तरूणांकडून पैसे उकळणाऱ्या प्रकाश उर्फ जगदीश राठोड याच्याविरुद्ध आर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. अजय दिगंबर ठाकरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या कोरोनामुळे लाखो तरूण बेरोजगार असून ते नोकरीच्या शोधात आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."