महाराष्ट्र

SL vs IND T20 Final Live : श्रीलंकेसमोर ८२ धावांचं लक्ष्य

Published by : Lokshahi News

भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन बाद झाल्यानंतर काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा वरच्या आणि मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. अखेर २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. भारताकडून कुलदीप यादव याने नाबाद 23 धावा केल्या. तर श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनाका याने दोन तर दुश्मंथा चमिरा, रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...