महाराष्ट्र

अखेर ठरले! 'या' ठिकाणी होणार ९७ वे साहित्य संमेलन

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जागा निश्चित झाली असून जळगावमध्ये होणार आहे. पुण्यातील साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सातारा, औदुंबर (जिल्हा सांगली), अळमनेर, जालना या चार पर्यायांचा विचार झालेला होता. यातील जळगावच्या अळमनेरमध्ये साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आली.

पुण्यातील साहित्य परिषदेत सातारा, औदुंबर, अळमनेर, जालना या चार पर्यायांचा विचार झालेला होता. साहित्य संमेलनाची जागा निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने भेटी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या जागांची पाहणी केली होती. यातील जळगावच्या अळमनेरमध्ये साहित्य संमेलनासाठी निवडण्यात आली. जून महिन्यात 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाची प्रक्रिया सुरु होईल.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...