Fresh vegetables for sale at street food market in the old town of Hanoi, Vietnam. Close up, top view 
महाराष्ट्र

ग्राहक नसल्याने भाजीपाला मार्केटमध्ये पडूनच

Published by : Lokshahi News

राज्यात सर्वत्र तिसऱ्या स्तराचे नियम लागू करण्यात आले असून फेरीवाले तसेच किरकोळ भाजीपाला विक्रीला संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच वेळ देण्यात आलीये. किरकोळ विक्रेते भाजीपाला घेऊन आपल्या जागेवर पोहचे पर्यंत विक्रीची वेळ निघून जात असल्याने त्यांचा माल असाच पडून राहतोय. त्यामुळे विक्रेता दुसऱ्या दिवशी मार्केटला फिरकत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

बाजारात ग्राहक नसल्याचा परिणाम भाजीपाला व्यवसायावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय शनिवार, रविवार दोन दिवस कडक टाळेबंदी असल्याने आज भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात माल पडून असल्याचे पाहायला मिळात आहे शिवाय काही भाज्यांच्या दरात थेट ५० टक्के घसरण झाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली