महाराष्ट्र

‘ज्याची वकिली केलीत तो मनसुखचा खुनी निघाला’; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Published by : Lokshahi News

आधी अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि आता माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकणात महाविकास आघाडी सरकारवर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. या सर्व प्रकरणी आता एटीएसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला आहे. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी सचिन वाझे यांचा मृत्यूमागे हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर एटीएसने तपास हाती घेत या प्रकरणातील महत्वाचे खुलासे केले आहेत. या पार्श्वभूमीवर एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? असा सवाल करत अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका आहे.

एटीएसची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना तोंड लपवायला जागा उरली आहे का? विधीमंडळ अधिवेशनात आपण ज्याची वकिली केलीत तो मनसुख चा खुनी निघाला. थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Mumbai cha Raja 2025 : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन