महाराष्ट्र

कोकणातली आश्वासने हवेतच, आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा; अतूल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Published by : Lokshahi News

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर भाजप नेते अतूल भातखळकर यांनी टीका केली आहे.

."कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी", असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. "सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत", असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अतूल भातखळकर यांनी समाचार घेत ट्विट केले आहे. कोकणाला दिलेली आश्वासने अजून हवेतच असल्याची खरमरीत टीका करत आता मराठवाड्यातील नागरीकांसाठी या नव्या वाफा असल्याचा हल्लाबोल भातखळकर यांनी केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया