महाराष्ट्र

मंगळवारपासून औरंगाबादचे न्यायालय १०० % क्षमतेने सुरू

Published by : Lokshahi News

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्हा न्यायालय सह इतर न्यायालयांचे कामकाज हे बंद होते, परंतु आता पुन्हा न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून शंभर टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश श्रीपाद डी टेकाळे यांनी दिली आहे.

शहरातील न्यायालयाचे कामकाज शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्यात असून तालुका न्यायालया मधील कामकाज ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने कामकाजाचे नवीन दिशा निर्देश जारी केल्या नंतर जिल्हा आणि तालुका न्यायालयाच्या कामकाजासंबंधी नव्याने रूपरेषा आखण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा