महाराष्ट्र

Balya Mama Mhatre : या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात बाळ्या मामा म्हात्रे यांच्या जाहीर प्रचारासाठी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळ्या मामा म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ्या मामा म्हात्रे म्हणाले की, भिवंडी हा काँग्रेसचा गड होता आहे आणि राहिल. हे त्या 20 मे रोजी मतदानाच्या माध्यमातून सर्व नेते मंडळी जोमाने काम करुन हा जो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, या देशात एक परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे. म्हणूनच त्या लाटेत आम्ही सर्वजण सहभागी होणार आहोत आणि हा काँग्रेसचा गड हा महाविकास आघाडीचा गड आबाधित राहिल. अशा प्रकारची काम किंवा प्रचारयंत्रणा असेल, मतदान असेल हे भिवंडीकरांच्या माध्यमातून होणार एवढे निश्चित. असे बाळ्या मामा म्हात्रे यांनी म्हटले आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा