महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari | “नेहरूंच्या शांतीदूत प्रतिमेमुळे देश कमकुवत बनला”

Published by : Lokshahi News

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अनेक विधानं चर्चेचा विषय ठरतात. कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना मंदिरं सुरू करण्याबाबत लिहिलेलं पत्र असो किंवा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटना, यामुळे कोश्यारी सत्ताधाऱ्यांना कॉन्ट्रोव्हर्सी देत असतात.

अशक्य ते शक्य या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कारगिलच्या विजय दिनानिमित्त प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोश्यारी यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय.

पंडित जवाहरलाल नेहरू स्वत:ला शांतीदूत समजायचे. त्यामुळे देश कमकुवत झाला आणि बराच काळ तो कमकुवतच राहिला, असं विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. या कार्यक्रमाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे इतर नेते उपस्थित होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा