महाराष्ट्र

भारतात कोरोना काळात ४० लाख अतिरिक्त मृत्यू?

Published by : Lokshahi News

अमेरिकास्थित 'सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेन्ट' संस्थेने अहवाल तयार केला आहे. यानुसार भारतात कोरोना काळात जवळपास ४० लाख व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनासह अन्य आजारांनी ग्रस्त व्यक्तींचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे.

देशातील कोरोनाबळींची अधिकृत संख्या ४,१४,००० आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत करोनाकाळात देशात ४० लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वांचाच करोनामुळे मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नसला तरी करोनाने मृत्यूच्या सरकारी आकड्यापेक्षा अनेक पटींनी बळी घेतल्याचे संकेत या अहवालातून मिळाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा