Maharashtra  
महाराष्ट्र

Maharashtra : अतिवृष्टीग्रस्त भागांची आज केंद्रीय पथक करणार पाहणी

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • अतिवृष्टीग्रस्त भागांची आज केंद्रीय पथक करणार पाहणी

  • नऊ अधिकाऱ्यांचे पथक आज करणार पाहणी

(Maharashtra ) मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय पथक अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्याच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात येणार आहे. 9 अधिकाऱ्यांचे हे केंद्रीय पथक असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा