महाराष्ट्र

शेवटी नागरिकांनी स्वत:च खड्डे बुजवले, खड्ड्यात धानाची रोवणी

Published by : Lokshahi News

25 गावातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात धान रोवणी केली आहे. प्रशासनाच्या तोंडावर पाने पुसत नागारिकांनी स्वत: खड्डे बुजवले.

गोंदिया जिल्हातील बिरसी विमानतळाला जोडणारा आमगाव – कामठा रावनवाडी मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी 25 गावांतील नागरिकांनी  आज आंदोलन करून खड्ड्यात रोवणी करत दारोदारी देणगी जमा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्धार केला.

या रस्त्यावरुन चालणाऱ्या ट्रलचालकांकडून पैसे घेत जेसीबी बोलावून रस्त्यावरील खड्डे बुजवले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा