महाराष्ट्र

शेवटी नागरिकांनी स्वत:च खड्डे बुजवले, खड्ड्यात धानाची रोवणी

Published by : Lokshahi News

25 गावातील नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात धान रोवणी केली आहे. प्रशासनाच्या तोंडावर पाने पुसत नागारिकांनी स्वत: खड्डे बुजवले.

गोंदिया जिल्हातील बिरसी विमानतळाला जोडणारा आमगाव – कामठा रावनवाडी मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी 25 गावांतील नागरिकांनी  आज आंदोलन करून खड्ड्यात रोवणी करत दारोदारी देणगी जमा करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्धार केला.

या रस्त्यावरुन चालणाऱ्या ट्रलचालकांकडून पैसे घेत जेसीबी बोलावून रस्त्यावरील खड्डे बुजवले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या